Sindhu Jal karar -latest news 2025;भारताने स्थगित केला सिंधु जल करार: पाकिस्तानवर परिणाम
भारताने १९६० मध्ये झालेला सिंधु जल करार(Sindhu Jal karar) २३ एप्रिल २०२५ रोजी स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत घेण्यात आला. पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कारवायामुळे हा करार स्थगित करण्यात आला . या लेखात सिंधु जल कराराचा इतिहास, करारातील अटी, नद्यांचे वाटप, आणि याचे भारत व पाकिस्तानवरील परिणाम याबद्दल … Read more