मराठी योजनालय

Sindhu Jal karar -latest news 2025;भारताने स्थगित केला सिंधु जल करार: पाकिस्तानवर परिणाम

Sindhu Jal karar

भारताने १९६० मध्ये झालेला सिंधु जल करार(Sindhu Jal karar) २३ एप्रिल २०२५ रोजी स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत घेण्यात आला. पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कारवायामुळे हा करार स्थगित करण्यात आला . या लेखात सिंधु जल कराराचा इतिहास, करारातील अटी, नद्यांचे वाटप, आणि याचे भारतपाकिस्तानवरील परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

सिंधु जल कराराचा इतिहास (Histroy of Sindhu Treaty)

सिंधु जल करार 19 september 1960 रोजी भारतचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी कराची येथे स्वाक्षरी केला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला, ज्यामुळे सिंधु नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटले गेले. हा करार सिंधु नदी प्रणालीतील सहा नद्यांच्या पाण्याच्या वाटपासाठी होता. १९६२, १९६५, आणि १९७१ च्या युद्धांनंतरही हा करार कायम राहिला, परंतु पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायामुळे भारताने २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर पाणीवाटप थांबवण्याची घोषणा केली होती. २०२४ मध्ये भारताने करारात संशोधनाची मागणी केली, आणि आता २०२५ मध्ये तो पूर्णपणे स्थगित करण्यात आला.

सिंधु जल करारातील अटी

सिंधु जल करारानुसार, सिंधु नदी प्रणालीतील सहा नद्या दोन गटांत विभागल्या गेल्या:

नद्यांचे वाटप आणि फायदे

सिंधु जल करारानुसार नद्यांचे वाटप खालीलप्रमाणे आहे:

भारताला लाभदायक नद्या

पाकिस्तानला लाभदायक नद्या

करार स्थगितीचे कारण आणि नवीन अपडेट्स

२३ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतने सिंधु जल करार स्थगित केला. परराष्ट्र सचिवांनी याची घोषणा केली, आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत हा निर्णय कायम राहील. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व नद्यांचे पाणी पाकिस्तानला थांबवण्याची घोषणा केली होती. आता भारत पश्चिम नद्यांचे पाणीही अडवण्यासाठी धरणे आणि जलसंपदा प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत या प्रकल्पांचे नियोजन आणि व्यवस्थापन डिजिटल पद्धतीने होईल.

भारतसाठी फायदे

पाकिस्तानवर परिणाम

सिंधु जल कराराची स्थगिती भारतसाठी जलसंपदा आणि राष्ट्रीय सुरक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायाविरुद्ध हा एक सामरिक निर्णय आहे,

Exit mobile version